राज्यातील शेतजमिनींच्या पोट हिस्स्यांचे नकाशे तयार होणार – भूमी अभिलेख विभागाची महत्त्वपूर्ण मोहीम सुरू

राज्यातील शेतजमिनींच्या पोट हिस्स्यांचे नकाशे तयार होणार – भूमी अभिलेख विभागाची महत्त्वपूर्ण मोहीम सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

शेतजमिनीच्या वाटपाच्या वादांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून आता प्रत्येक पोट हिस्स्याचा स्वतंत्र नकाशा तयार केला जाणार आहे.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

राज्यात एकूण 4 कोटींहून अधिक सातबारे, परंतु फक्त 1.6 कोटी नकाशेच उपलब्ध
🔹 18 तालुके निवडले गेले प्रायोगिक तत्वावर
🔹 4.77 लाख हेक्टर जमीन पुन्हा मोजली जाणार
🔹 मूळ गट नंबर, त्याचे पोट हिस्से, हद्दी, आणि स्वतंत्र नकाशे तयार
🔹 टेंडर प्रक्रियेनंतर एजन्सीची निवड
🔹 भविष्यात राज्यभर राबवण्याची तयारी

राज्यातील शेतजमिनींच्या पोट हिस्स्यांचे नकाशे तयार होणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेत जमिनीच्या पोटेश्या संदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.  

आज महितील राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक कोटी सा लाखापेक्षा जास्त खातेदारक आहेत वैतीधारक आहेत आणि अशा वैतीदाराचे खातेदाराचे जे काही सातबार आहेत हे सातबारे जवळजवळ चार कोटी पेक्षा जास्त सातबार आहेत परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर या जमिनीचे जे उपलब्ध नकाशे आहेत।  

हे फक्त 1 कोटी 60 लाखाच्या घरात आहेत अर्थात ते सातबारा जरी नवीन तयार झालेले असले तरी प्रत्येक सातबाराचे प्रत्येक पोट हिस्स्याचे नकाशा तयार झालेले नाहीत आणि पर्यायान पोट हिस्स्याची मोजणी करत असताना किंवा पोट हिस्स्याच्या वाटण्या होत असताना त्याची खरेदी विक्री होत असताना मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होत आहेत.  

प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कब्जा परंतु त्या जमिनीचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीच्या हद्दे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत येतात आणि मित्रांनो याच समस्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेल आहे.

सुरुवातीला राज्यातील 18 तालुके प्रायोगिक तत्वावरती निवडण्यात आलेले आहेत आणि या 18 तालुक्यातील जवळजवळ 477000 हेक्टर जमिनीची मोजणी ही भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही मोजणी करत असताना जो काही मूळ सातबारा असेल किंवा मूळ जो काही गट नंबर असेल तो मूळ गट नंबर त्याची मोजणी आणि त्याच्या अंतर्गत असलेले पोटिशे या पोटिश्याची मोजणी त्याच्या हद्दी कायम करणं आणि त्याचे सेपरेट नकाशे उपलब्ध करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया याच्या अंतर्गत पार पाडल्या जाणार आहेत याच्यासाठी एका एजन्सीची निवड केली जाणार आहे.

त्याच्यासाठीच्या टेंडर प्रक्रिया सुरू आहेत आणि याच्या माध्यमातून ही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती 18 तालुक्यातील प्रक्रिया पार पाडून 477000 हेक्टर मोजणी करून त्याचे नकाशे उपलब्ध करून दिल्यानंतर याचे जे काही फीडबॅक येतील याच्यानंतर याच्यामध्ये काही बदल करून राज्यातील सहाय्य विभागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.

अर्थार्थी राज्यातील संपूर्ण जमिनीची पुन्हा एकदा मोजणी आणि प्रत्येक जमिनीचे प्रत्येक कोठिष्याचे प्रत्येक गट नंबरचे नकाशे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवल्यामुळे प्रत्येक पठिशाला नकाशा उपलब्ध होईल. त्याच्यामुळे पीक कर्ज असतील, शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची खरीद विक्री असेल किंवा इतर काही ज्या काही समस्या असतील ते याच्या माध्यमातून आता सुटण्यासाठी मदत होणार आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेत जमिनीच्या भविष्यान किंवा वारसान वाटण्या होत असताना फक्त दिशा दाखवल्या जातात. खाद्य कायम केल्या जात नाहीत किंवा वाटण्या कायम केल्या जात नाही आणि पर्याय भविष्यामध्ये जर काही असे अधिग्रहण असतील किंवा इतर काही असतील अशा जर बाबी आल्या तर मोठे जे काही वादंग निर्माण होतात हे याच्या माध्यमातून आता कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे

धन्यवाद

तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांना ही माहिती जरूर शेअर करा.

FAQs

तुम्ही संबंधित तलाठी/भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधा. पायलट प्रोजेक्टमध्ये तुमचा तालुका असेल, तर तुमच्या जमिनीची मोजणी होईल.

हो, ही प्रक्रिया शासनाच्या खर्चाने होणार असून शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

होय, एकदा नकाशे तयार झाल्यानंतर ते Mahabhumi पोर्टल (https://mahabhumi.gov.in/) वर अपलोड केले जातील.

खरी हद्द ठरल्यामुळे जमिनीचे व्यवहार, वारसा, पीक कर्ज, सरकारी योजना, आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रचंड सोय होईल.

सध्या हा प्रायोगिक प्रकल्प आहे. नंतर राज्यभर राबवणार आहेत. तुमच्या भागातील प्रतिनिधींना किंवा तहसील कार्यालयाला अर्ज/विनंती करता येईल.

खरीप हंगाम 2025 साठी राज्य शासनाचा मोठा निर्णय | e-Peek Pahani 2025 Latest Update

खरीप हंगाम 2025 साठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

🌾 खरीप हंगाम 2025 आणि नवीन निर्णय

नमस्कार मित्रांनो,
खरीप हंगाम 2025 मध्ये होणाऱ्या पीक पाहणी संदर्भात 27 जून 2025 रोजी राज्य शासनाने एक मोठा आणि शेतकरीहिताचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विशेषतः ई-पिक पाहणी (e-Peek Pahani) करणाऱ्या सहाय्यकांशी संबंधित आहे.

📲 काय आहे ई-पिक पाहणी आणि DCS अ‍ॅप?

राज्यात केंद्र शासनाच्या AgriStack योजनेअंतर्गत सध्या DCS (Digital Crop Survey) अ‍ॅप्लिकेशन चा वापर करून ई-पिक पाहणी केली जाते. यामध्ये:

  • जमिनीचा तपशील
  • पिकांची माहिती
  • उत्पादनाचे अंदाज

…सर्व माहिती एकत्र करून डिजिटल पद्धतीने नोंदवली जाते.

👨🌾 सहाय्यकांची भूमिका महत्त्वाची का?

  • सहाय्यक गावागावांतील शेतकऱ्यांच्या वतीने ई-पिक पाहणी पूर्ण करतात.
  • ई-पिक पाहणीसाठी प्लॉटनिहाय सर्व माहिती अ‍ॅपमध्ये भरतात.
  • यामुळे शासनाला अचूक डाटा मिळतो आणि शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळवता येतो.

काय निर्णय आहेत त्यांची माहिती

नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये होणाऱ्या पीक पाहणीच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून आज 27 जून 2025 रोजी एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो राज्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेल्या डीसीएस अर्थात डिजिटल क्रॉप सर्वे प्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात आहे. मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून agrisatck योजना आणण्यात आलेली आहे.

जमिनीची माहिती, पिकांची माहिती, उत्पादनाची माहिती सर्व डाटा एकत्रितपणे केला जात आहे आणि हा डाटा अधिकाधिक मिळवण्यासाठी तंतोतंत मिळवण्यासाठी शक्यते प्रयत्न केले जात आहेत आणि मित्रांनो याच्यातीलच एक भाग म्हणजे ईपीक पाहणी ईपीक पाहणी डीसीएस अप्लिकेशनच्या माध्यमातून केली जात असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे अप्लिकेशन वापरून ईपीक पाहणी केली जाते.

परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हे प्लिकेशन वापरता येत नाही शेतकऱ्यांकडे मोबाईलची अवेलेबिलिटी नसण किंवा शेतकऱ्यांना ते शक्य न होणं या कारणामुळे बऱ्याच साऱ्याक्षेत्रावरील पक पाहणी राहून जाते आणि याच्यासाठी जे काही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ही पीक पाहणी करण्यासाठी तलाठ्याच्या सोबत एक सहाय्यक नेमण्यात येतात.

किंवा सहाय्यक नेमले जातात मित्रांनो ईपीक पाहणी सहायकाच्या माध्यमातून त्या गावातील उर्वरित असलेल्या क्षेत्राची ईपीक पाहणी केली जाते ई पीक पाहणीच्या तपास केल्या जातात आणि याच जे काही पीक पाहणीचे सहाय्यक असतात यांना प्रति प्लॉट पाच रुपयाच मानधन दिलं जात होतं आणि मित्रांनो हेच मानधन आता वाढवण्यात आलेले आहे आता याच्यामध्ये प्रति ओनर प्लॉट हे दिलं जाणार मानधन 10 रुपये असणार आहे.

एकल पिक जे असतील आता समजा एखाद्या क्षेत्रामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचीच पीक पाहणी केली तर त्या प्लॉटसाठी सहायकाला द रुपया मानधन दिलं जाणार आहे तर मिश्र पिक जर असतील तर अशा मिश्र पिकांसाठी प्रति ऑनर प्लॉट साठी 12 रुपयाच मानधन दिलं जाणार आहे.

तर मित्रांनो सहायकाच्या माध्यमातून होणारी ईपीक पाहणी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे कारण निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ही ईपीक पाहणी करता येत नाही आणि या सहायकाच्या मदतीन या इपीक पाहण्या पूर्ण होतात आणि साहजिकच शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होतो.

आणि शासनाला देखील आता याच्या माध्यमातून डाटा मिळणार आहे. तर मित्रांनो दुप्पट मानधन आता इपीक पाहणीसाठी करण्यात आल्यामुळे आता 100% ईपीक पाहणीसाठी मदत होणार आहे आणि अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा निर्णय राज्यशासनाच्या माध्यमातून आज 27 जून 2025 रोजी घेण्यात आलेला आहे.

✅ या निर्णयाचे फायदे:

  1. सहाय्यकांना आर्थिक प्रोत्साहन मिळेल.
  2. 100% ई-पिक पाहणी पूर्ण होण्यास मदत होईल.
  3. शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल.
  4. शासनाला अचूक पीक डेटा उपलब्ध होईल.
  5. आगामी योजनांची आखणी सुलभ होईल.
  6. adhik mahiti sathi yethe clik kara sarkariyojana.store
  7. aap link google pay

📌 निष्कर्ष

राज्य शासनाचा हा निर्णय केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा नसून, संपूर्ण कृषी यंत्रणेच्या डिजिटायझेशनसाठी एक मोठे पाऊल आहे.
2025 च्या खरीप हंगामात ई-पिक पाहणी शंभर टक्के पार पाडण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.