खरीप व रबी हंगाम पीक विमा वाटप 2024 अपडेट

खरीप व रबी हंगाम पीक विमा वाटप 2024 अपडेट

पीक विमा वाटप 2024 अपडेट

नमस्कार मित्रांनो खरीप तसेच रबी हंगाम 2024 च्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे पीक विमा किती तारखेपासून मिळू शकतो

आणि पीक विमा जर मिळत नसेल तर तो न मिळण्याची काय कारण आहेत हे सर्व आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत की राज्यशासनाच्या माध्यमा मातून पीक विमा कंपन्याला आवश्यक असलेला जो निधी आहे हा निधी वितरित करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चा पीक विमा पूर्णपणे वाटप होण अपेक्षित होतं 1028 कोटी रुपयाचा निधी हा पिक विमा वाटपासाठी पिकमा कंपन्याला देण्यात आलेला होता

ज्याच्यामधून फक्त 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा पिक विमा कंपन्यांना वाटप करायचं होत. मित्रांनो हा पिकमा मंजूर असताना शेतकऱ्यांना त्याच कॅल्क्युलेशन दाखवला जात असताना निधी मिळालेला असताना सुद्धा पिकमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा्याच वाटप करण्यात आलेलं नव्हतं. कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून पिकमा 31 जुलै पूर्वीच वाटप केला जाईल अशा प्रकारची गवाही देण्यात आलेली होती

तरी सुद्धा या पिकुमा कंपनीच्या माध्यमातून पिकमाच वितरण केल जात नव्हत आणि अखेर याच मंजूर असलेल्या निधीच्या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांचा खरीपाचा पीक विमा मंजूर आहे जो बाकी आहे असा पीक विमा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा बाकी आहे

अशा शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणार आहे याच्यामध्ये मधील ईल्ड बेजचा पीक विमा हा पुन्हा एकदा पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून पाठीमागे ठेवला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त रबी हंगामाचा सुद्धा पीक विमा मंजूर आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पिकमा्याच वितरण झालेल आहे

आता या रबीच्या पिकम्याच्या मंजूर असलेल्या रकमा याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत त्या क्लेमच्या रकमा सुद्धा ते शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार आहेत. मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये 279 कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना पिक विम्याच्या वितरणापोटी मंजूर करण्यात आलेली होती आणि याच्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा देखील वितरण करण्यात आलेला होता.

याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 73,718 शेतकऱ्यांचा खरीप 2024 चा मंजूर असलेला पिक विमा अद्याप वाटप करण्यात आलेला नव्हता. त्या शेतकऱ्यांना आपल्या क्लेमचे आपल्या पोस्ट हार्वेजचे आपल्या इलवेजचे जे काही मंजूर रक्कम आहे त्या त्या ठिकाणी दाखवत होत्या परंतु अद्याप त्याच वितरण करण्यात आलेल होत अशा या पीक विम्याच साधारणपणे 11 ऑगस्ट पासून पिकमा कंपनीच्या माध्यमातून 8 ऑगस्ट पासूनच हा पीक विमा वाटप करायला सुरुवात केली जाईल असं सांगण्यात आलेले होत.

पीक विमा वाटप 2024 अपडेट – खरीप व रबी हंगामातील शेतकऱ्यांच्या क्लेमचे जिल्हानिहाय वितरण, तारीखा आणि महत्वाची माहिती.”

खरीप व रबी हंगाम 2024 पीक विमा वाटप अपडेट

परंतुनऊ तारखेला रक्षाबंधनची सुट्टी आहे 10 तारखेला रविवार येतोय या पार्श्वती आठ तारखेला जरी पीक विमाच वितरण झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमा 11 आणि 12 ऑगस्ट ला क्रेडिट केल्या जाऊ शकतात. ज्याच्यामध्ये साधारणपणे 82 कोटी रुपयाची रक्कम ही पिक विमा कंपन्याच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे ज्याच्यामध्ये बारशी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या पिकमाच स्टेटस पहा तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम त्याठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात रबी हंगामासाठी सुद्धा क्लेम दाखल करण्यात आलेले होते आणि रबी हंगामासाठी जवळजवळ 18,459 शेतकऱ्यांना रबी हंगामाच्या पीक विमापोटी साधारण 22 कोटी 22 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे.

याच्यामध्ये 1118 शेतकऱ्यांना 2.26 कोटी रुपये हे काढणी पश्चात नुकसानीचे 2574 शेतकऱ्यांना 5.71 कोटी हे या ठिकाणी जे काही आपले ल्बेचे आणि जे एक सरासरी पीक विमा आहे जे सरसकट पिकमा ज्याला म्हणतो आपण हिलवेजचा अस जवळजवळ 14767 शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यासाठी 14.5 पा कोटी रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार

याचबरोबर धाराशीव जिल्ह्याचा सुद्धा पिकमा मंजूर झालेला होता त्याच्यामध्ये अतिरिक्त 55 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि 55 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती धाराशीव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून अर्थात 11 ऑगस्ट पासून क्रेडिट केले जाणार आहे. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 55 कोटी रुपयाच्या रकमेचे वितरण केल जाणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारामध्ये ज्याच्यामध्ये ईल्ड बेस असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची रक्कम वाटप होणं बाकी आहे. आणि या रकमेच वितरण सुद्धा साधारणपणे 11 12 ऑगस्ट रोजी केल जाईल अशा प्रकारच्या अपडेट आता पुढे आलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच आठवड्याच्या शेवटपर्यंत नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप केला जाईल असं सांगितलं जातय परंतु याच्यामध्ये जरी उशीर झाला तरी 11 आणि 12 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाच वितरण केलं जाणार आहे

जिल्हानिहाय अपडेट

सोलापूर जिल्हा

  • 279 कोटी रुपये मंजूर, त्यापैकी मोठा हिस्सा वितरित.

  • अजूनही 73,718 शेतकऱ्यांचा खरीप विमा बाकी.

  • 11–12 ऑगस्ट रोजी 82 कोटी रुपये वाटप होणार.

  • रबी हंगाम

    • 18,459 शेतकरी पात्र

    • एकूण रक्कम – 22.22 कोटी रुपये

    • पोस्ट हार्वेस्ट : 1118 शेतकरी – 2.26 कोटी

    • इतर क्लेम्स (ईल्ड बेस/सरासरी) : 14.5 कोटी

धाराशीव जिल्हा

  • 55 कोटी रुपये मंजूर

  • 11–15 ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार.

नांदेड जिल्हा

  • अजूनही 100 कोटींचे वितरण बाकी

  • 11–12 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची शक्यता.

  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • Pik Vima  – https://pmfby.gov.in/

निष्कर्ष

👉 20–22 ऑगस्ट 2025 दरम्यान सोलापूर, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.
👉 जर तुमचा क्लेम दाखवत असेल आणि रक्कम अजून मिळाली नसेल, तर खात्री बाळगा – या आठवड्यात ती जमा होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मध्ये राज्यभर मान्सूनचा लहरीपणा दिसून येत आहे. एप्रिल–मे–जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाचा खंड पडला. परंतु आता ऑगस्ट 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कोणत्या भागात मोठे नुकसान?

  • खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी

  • मराठवाडा (काही जिल्हे)

  • अमरावती विभाग

  • विदर्भातील काही जिल्हे

  • सोलापूर जिल्ह्याचा काही भाग

  • पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग

  • अहमदनगरचा काही भाग

या भागात मूग, उडीद, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

कोणत्या पिकांना जास्त फटका?

  • मूग : तोंडणीला आलेल्या मुगाचं सर्वात जास्त नुकसान.

  • उडीद व सोयाबीन : काही प्रमाणात वाचण्याची शक्यता.

  • तूर : पाण्याखाली आल्यानंतर ओमाळण्याचा धोका.

  • कापूस : सततच्या पावसामुळे प्रतिकूल परिणाम.

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

  • आपल्या कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधा.

  • झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घ्या.

  • शासनाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पाठपुरावा करा.

  • जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या सूचनांनंतर पंचनामे अधिकृतरीत्या सुरू होतील, पण त्याआधीही आपली नोंद करणे महत्वाचे.

  • नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये सुद्धा मान्सूनचा मोठ्या प्रमाणात लहरीपणा दिसून येतोय आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या याच्यानंतर काही दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि पुन्हा एकदा या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला राज्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळालेली आहे.

    याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे असतील अमरावती विभाग असेल विदर्भातील काही जिल्हे असतील किंवा इकडे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल अहिल्यानगरचा काही भाग असेल या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतय आणि याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर खरीपाची पीकं ज्याच्यामध्ये मुख्यतः मूग उडीद आणि सोयाबीन या पिकांच आता नुकसान दिसून यायला सुरुवात झालेली आहे.

    मूग तोंडणीला आलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता मुगाच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उडीत सोयाबीन जरी वाचले तरी मूग मात्र शेतकऱ्यांच्या हाती लागू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर पिकं आता तुरीची पिकं सुद्धा पाण्याखाली आल्यानंतर ते तूर ओमाळले जाऊ शकते किंवा इतर काही त्याच्यावरती दुष्परिणाम दिसून येऊ शकतात कापसावरती परिणाम होऊ शकतात अशा सर्व परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे अतिवृष्टी झालेली असेल पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा गेल्या पाच दिवसापासून सलगचा सततचा पाऊस असेल अशा कारणामुळे जर आपल्या शेती पिकांच नुकसान दिसून येत असेल तर आपल्या तात्काळ कृषी सहायक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या आपल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा.

    खरीप हंगाम 2025 मध्ये जो पीक विमा दिला जाणार आहे तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसांना नुकसान होतय त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पंचनामे केले जातात नुकसानाचा आता जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यामध्ये जर ती गाव बाधित दिसली तर पुढे पीक कापणीच्या टाईमाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आणि शासनाच्या माध्यमातून जी काही आता समजा अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे जर या पिकांचं नुकसान जर जास्त दिसून आलं आणि जर मदत दिली तर ती मदत सुद्धा या पंचनाम्याची आधारेच मिळू शकते

    त्याच्यामुळे आपलं जर नुकसान झालेल असेल तर शासनाच्या कुठल्याही आदेशाची किंवा शासनाच्या प्रशासनाच्या कुठल्याही आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी आपल्या कृषी सहायकाग्रह या पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा.

    लवकरच याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतय. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान होत त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाला काही सूचना देतील आणि तहसीलदारांच्या माध्यमातून त्या तालुक्यामधील त्या भागातील जी काही असलेली गाव असतील जे नुकसानग्रस्त मंडळ असतील त्याचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाला सांगितल जाईल तोपर्यंत आपली जबाबदारी आपण नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास नुकसान भरपाई असेल किंवा सरते शेवटी जो काही पिकवीमा असेल तो सुद्धा मिळण्यासाठी मदत होईल धन्यवाद

पंचनाम्याचं महत्त्व

  • पंचनाम्याच्या आधारेच पीक विमा दाव्याची गणना होईल.

  • शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई (Ativrushti Madat / Flood Relief) मिळण्यासाठी हा कागदोपत्री पुरावा ठरणार.

  • खरीप हंगाम 2025 मध्ये पिकविमा पीक कापणी अहवालावर आधारित दिला जाणार असल्याने आत्ताच केलेला पंचनामा फार महत्त्वाचा आहे.

  • sarkari yojana –  https://sarkariyojana.store/

  • pmfby app – https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&hl=en-US

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आपल्या शेताचं नुकसान त्वरित पंचनाम्यात नोंदवा. हेच पुढे नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळवण्यासाठी मदत करणारं पाऊल ठरेल.