शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! थकीत पीक विमा वाटपासंदर्भात कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! थकीत पीक विमा वाटपासंदर्भात कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

पावसाच्या अनियमिततेमुळे, गारपीट, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा संकटात पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही त्यांचा थकीत पीक विमा मिळालेला नाही.

लोकप्रतिनिधींचा दबाव, सरकारची हमी

शेतकऱ्यांचा हा मुद्दा आता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील गाजू लागला आहे. लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षनेत्यांनी कृषी विभागाला यावर उत्तर देण्यास भाग पाडले आहे. कृषीमंत्री यांनी अधिकृतपणे सांगितले की, येत्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत पीक विमा जमा केला जाणार आहे.

थकीत पीक विमा अपडेट

नमस्कार शेतकरी मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक आपपतीमुळे बाधित झालेले शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशाच या शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा पीक विमा कधी वितरित होणार हा एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा मोठा प्रश्न मित्रांनो हाच प्रश्न आता कृषी विभागांना लोकप्रतिनिधीना देखील विचारला जात आहे.  

आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा आता याच्यावरती आवाज उठवायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो याचे पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आलेलेत पडलेले आहेत आणि याच पार्श्वभवती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या पीक विम्याच वाटप होणार का? सध्या राज्यामध्ये पिकविच्या वाटपाची स्थिती काय? शेतकऱ्यांचा किती पीक विम्याच वाटप बाकी आहे.  

आणि तो होणार का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि मित्रांनो याच प्रश्नाच्या उत्तरादाखल कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उर्वरित असलेला 2023 2024 चा पीक विमा हा येत्या 15 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार असल्याची माहिती दिलेली आहे.

तशा प्रकारची गवाही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये खरीप हंगाम असेल, रबी हंगाम असेल मंजूर असलेला पीक विमा मोठ्या प्रमाणात बाकी आहे ज्याच्यामध्ये खरीप हंगामाचे जवळजवळ 77 कोटी रुपयाची रक्कम ही अद्यापी शेतकऱ्यांना वितरित करणं बाकी आहे.

मित्रांनो याचबरोबर रबी हंगाम 2023-24 चा सुद्धा जवळजवळ 262 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं बाकी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एलबेजचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. काही क्लेमचाही पीक विमा होता.

याच्यासाठी राज्यशासनाचा हप्त्याच वितरण देखील करण्यात आलेल आहे आणि हाच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करावा अशी मागणी होती आणि हा एकंदरीत 262 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरण होणं बाकी आहे.

मित्रांनो याचबरोबर खरीप हंगाम 2024 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झालेले होते आणि अशा शेतकऱ्यांचा सुद्धा जवळजवळ 400 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप असल बाकी असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 चा राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा वितरित केल्यानंतरच हा बाकी असलेला पीक विमा वाटप केला जाईल अशा प्रकारची माहिती कंपन्यांच्या माध्यमातून दिली जात आहे शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नामध्ये तीच माहिती दिली जात आहे.  

कृषी विभागाला तीच माहिती दिली जात आहे लोकप्रतिनिधींना तीच माहिती दिली जाते आणि याच्याचमुळे राज्य शासनाचा उर्वरित असलेला एक प कोटी रुपयाचा जो काही शेवटचा हप्ता आहे हा हप्ता सुद्धा याच आठवड्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारची गवाही आता कृषि मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.  

मित्रांनो याचबरोबर खरीप रबी हंगाम 2024/25 चा जवळजवळ 200 कोटी च्या आसपासचा 207 कोटी रुपयाचा हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला वितरित करण्यात आलेल आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर आहेत याच काही वाटप सुरू करण्यात आलेल होतं आणि उर्वरित जे काही क्लेम मंजूर आहेत ते सुद्धा आता याच आठवड्यात एक दोन आठवड्यामध्ये वितरित केले जातील अशी शक्यता आहे.  

एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 चा राज्य शासनाचा उर्वरित 15 कोटी रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर साधारणपणे याच महिन्यामध्ये या 15 दिवसांमध्येच या शेतकऱ्यांचा थकीत असलेला पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 जुलै पासून पीक विमा भरण्यासाठी सुरू झालेला आहे. परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मनाव तसा प्रतिसाद मिळालेला नाही याच्यामध्ये जालना, बीड, परभणी हे जे काही जिल्हे सोडले ते इतर भागातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यापासून पाठ फिरवण्यात आलेली आहे.

त्याच्यामुळे साहजिकच आता शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी पूर्वीच्या पिकम्याच वितरण करणं गरजेच असणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता हे पिकम्याच वितरण करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा योजनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये या उर्वरित हप्त्याचे वितरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ते पीक विमाच वितरण केल जाईल

कोणते हंगाम आणि किती रक्कम?

✅ खरीप हंगाम 2023:

  • थकीत रक्कम: 77 कोटी रुपये

✅ रबी हंगाम 2023-24:

  • थकीत रक्कम: 262 कोटी रुपये

✅ खरीप हंगाम 2024:

  • थकीत रक्कम: 400 कोटी रुपये (शासकीय हिस्सा दिल्यानंतर वितरण)

✅ रबी 2024/25:

  • राज्य सरकारने 207 कोटी रुपये विमा कंपन्यांना दिलेले असून, वितरण सुरू आहे.

  • तुमचा पीकवीमा एथून चेक करू शेकता  PMFBY पोर्टलवर

  • sarkariyojana.store/

शेतकऱ्यांचे खात्यात कधी येणार पैसे?

  • राज्य सरकारचा अंतिम हप्ता (15 कोटी रुपये) या आठवड्यात दिला जाणार.

  • त्यानंतर 15 दिवसांत विमा रक्कम खात्यात जमा केली जाण्याची शक्यता आहे.

पीक विमा वाटप 2023-24 व 2024 – महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे (FAQs)

कृषी मंत्री यांच्या माहितीनुसार, येणाऱ्या 15 दिवसांत 2023-24 चा उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

  • खरीप हंगाम 2023: ₹77 कोटी बाकी

  • रबी हंगाम 2023-24: ₹262 कोटी बाकी

  • खरीप हंगाम 2024: ₹400 कोटी वाटप बाकी

  • रबी हंगाम 2024-25: काही क्लेम मंजूर, काही वाटप प्रलंबित

राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना थकित हप्ते वेळेवर न दिल्यामुळे वाटप रखडले होते. आता अंतिम हप्ता देण्यात येत असून, वाटप प्रक्रिया सुरू केली जात आहे.

तुम्ही संबंधित विमा कंपनीच्या वेबसाइटवर किंवा PMFBY पोर्टलवर तुमचा आधार किंवा बँक तपशील वापरून पीक विमा स्टेटस तपासू शकता. स्थानिक कृषी कार्यालयातही चौकशी करू शकता.

निष्कर्ष:

शेतकऱ्यांनी अनेकदा थकलेल्या पीक विम्यासाठी आवाज उठवला आणि आता तो परिणामकारक ठरतोय. राज्य शासन आणि कृषीमंत्री यांच्या घोषणेनुसार, पुढील 15 दिवसांत तुमच्या खात्यात विमा जमा होईल अशी अपेक्षा आहे.

➡️ मित्रांनो, तुमचे खाते तपासत राहा आणि पीक विमा वाटपाची नोंद ठेवा.
➡️ तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांना ही माहिती जरूर शेअर करा.

कृषी संजीवनी 2.0 लाभार्थी यादी – गावनिहाय यादी डाउनलोड कशी करावी?

कृषी संजीवनी 2.0 लाभार्थी यादी

Introduction

कृषी संजीवनी 2.0 लाभार्थी यादी

शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि भारतातील शेतकरी या आधारस्तंभाचा मजबूत पाया आहेत. परंतु आजही लाखो शेतकरी अनेक समस्यांशी झुंजत आहेत – जसे की सिंचनाचा अभाव, मातीची खराब परिस्थिती, पीक उत्पादनात घट आणि हवामान बदलाचा परिणाम.

या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी योजना सुरू केली आहे, ज्याला कृषी संजीवनी नानाजी देशमुख योजना म्हणतात.

या योजने साथी नवीन गावांची याधी आपण पाहणार आहोत त्या याधी मध्ये कोणते गाव आहेत ते पाहणार आहोत.

या योजनेचा उद्देश केवळ उत्पादन वाढवणे नाही तर शेतीला शाश्वत, पर्यावरणीयदृष्ट्या संतुलित आणि फायदेशीर बनवणे आहे. या ब्लॉगमध्ये आपण या योजनेची उद्दिष्टे, फायदे, अंमलबजावणी प्रक्रिया आणि भविष्यातील परिणाम याबद्दल सविस्तर माहिती जनुन घेऊ.

PDF kashi PAHVI

नमस्कार मित्रांनो राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे निधीची तरतूद करून याच्या अंतर्गत असलेल्या गावाची निवड करून अंमलबजावणीच्या विविध प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत.

याच्यामध्ये समित्यांचे घटन असेल आराखडे असेल नकाशा असेल हे तयार करून आता या योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे.

मित्रांनो सर्व होत असतानाच बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन च्या अंतर्गत निवडलेल्या 7386 गावाची यादी कुठे पाहता येणार ते या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून गावाची यादी कशा प्रकारे पाहायची आपलं गाव आहे.

का आपल्या जिल्ह्यातील कोणती गाव आहेत याचबरोबर या गावांमध्ये राबवल्या जाणाऱ्या ज्या काही पुढील प्रक्रिया असतील किंवा त्याच्याबद्दलची माहिती असेल हे कुठे पाहायचे हे आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नाना अनाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात एनडी केएसपी साठी एक डॅशबोर्ड तयार करण्यात आलेला आहे.

आणि याच डॅशबोर्डच्या माध्यमातून आपण या गावांची यादी किंवा या योजनेच्या संदर्भातील जी काही आता पुढील माहिती असेल ती माहिती आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत.

जसं की लाभार्थ्यांना झालेल्या वितरण असेल किंवा शेतीशाळा असेल किंवा त्याच्या संदर्भातील इतर महत्त्वाची माहिती असेल मित्रांनो याच्यामध्ये आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर याची लिंक आपल्याला ब्लॉग पोस्ट च्या सेवटी दिल्याली आहे.

या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सर्व जिल्ह्याची जिल्हानिहाय यादी पाहायची असेल तर जिल्हानिहाय आपण पाहू शकता किंवा सर्वच ग्रामपंचायतीची यादी पाहायची असेल तर आपण सर्वच पाहू शकता.

याच्यामध्ये मायक्रो लेवल प्लॅनिंग मध्ये काही टोटल व्हिलेजेस दिलेले आहे इथ या टोटल व्हिलेजेसच्या 7386 नंबरच्या पुढे आपल्याला व् रिपोर्ट नावाचे ऑप्शन दिलेली आहे या व् रिपोर्ट वरती क्लिक करून सुद्धा आपण एकंदरीत याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गावांची यादी पाहू शकता.

ज्याच्यामध्ये आपल्याला जिल्हा तालुका त्याचबरोबर गावाचं नाव अशी सर्व माहिती याच्यामध्ये दाखवली जाणार आहे पर्टिकुलर आपल्या जिल्ह्याचे आपल्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे याच्यामध्ये जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला सबडिव्हिजन सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे आता एखाद्या जिल्ह्यामध्ये सबडिव्हिजन दोन ठेवण्यात आलेले आहेत एक ठेवण्यात आलेली आहे चार ठेवण्यात आलेली आहे.

आपल्या जिल्ह्यातील जवळच जे काही सब डिव्हिजन असेल ते आपल्याला याठिकाणी आता निवडावे लागणार आहे सबडिव्हिजन निवडल्यानंतर त्या सबडिव्हिजनच्या अंतर्गत असलेले जे तालुके असतील ते तालुके दाखवले जातील आणि याला आपल्याला फिल्टर करायचे हे फिल्टर केल्यानंतर पर्टिक्युलर त्याच तालुक्याची यादी पाहिजे असेल तर या ठिकाणी पाहू शकता.  

कृषी संजीवनी नानाजी देशमुख योजना म्हणजे काय?

कृषी संजीवनी योजना ही महाराष्ट्र सरकारने भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेला प्रकल्प-आधारित कृषी विकास योजना आहे. ही योजना विशेषतः दुष्काळग्रस्त आणि हवामान बदल प्रभावित भागात राबविली जाते.

सामूहिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने शेती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे, ज्यामध्ये पाणी, पीक, बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती काशी सुदारत येईल आणि शेती साठी लागणारे औजारे ह्या योजने च्या मघ्यामातून देणायत येतात.

ही योजना कोणत्या क्षेत्रात लागू होते?

महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये कृषी संजीवनी योजना लागू करण्यात आली आहे, जे विशेषतः कोरडे आणि हवामान संवेदनशील मानले जातात. हे प्रमुख जिल्हे आहेत:

बीड

लातूर

उस्मानाबाद

सोलापूर

अहमदनगर

नांदेड

परभणी

हिंगोली

या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल?

उत्पादनात वाढ – पीक चाचणीच्या आधारे पिकाच्या गुणवत्तेत आणि प्रमाणात बदल.

खर्चात कपात – यादृच्छिक सरासरी वापर वगळून खर्च कमी करा.

पाण्याची बचत – सूक्ष्म सिंचन, ठिबक प्रणाली आणि शेतात पाणी साठवणूक करून सिंचन खर्च कमी करा.

हवामान बदलापासून संरक्षण – स्मार्ट कृषी तंत्रज्ञानासह अचानक हवामान बदल झाल्यास देखील सुरक्षित.

शाश्वत कृषी प्रणाली – ही योजना केवळ एका हंगामासाठी नाही, तर ती प्रमाणित कृषी विकासाची स्थापना आहे.

अर्ज कसा करावा?

पर्यायी प्रक्रिया:

तुमच्या ग्रामपंचायत किंवा कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा.

आवश्यक तपशील – जमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड, पासबुकची प्रत, मोबाईल नंबर ठेवा.

स्थानिक कृषी सहाय्य किंवा तलाठीचा अर्ज.

ऑनलाइन प्रक्रिया:

महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर.

“कृषी संजीवनी योजना” विभागात अर्ज करा.

ओटीपी वापरकर्त्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर.

सबमिट करून, तुम्ही अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.

आव्हाने आणि सरकारी उपाययोजना

मुख्य आव्हाने:

शेतकऱ्यांची कमतरता

तांत्रिक ज्ञानाचा अभाव

इंटरनेटच्या जगात काही मनोरंजक गोष्टी

सरकारचे उपाय:

मोबाइल व्हॅनद्वारे जागरूकता मोहीम

पंचायत स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा

कृषक मित्र आणि कृषी सहाय्यकांचे मित्र

YADI PAHANAYSATHI YETHE CLIC KARA  https://ndksp-dashboard.mahapocra.gov.in/

NAVIN MAHITI SATHI YETHE CILIK KARA SARKARIYOJANA.SOTRE

नानाजी देशमुख यांचे योगदान

या योजनेचे नाव भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे ज्यांनी ग्रामीण विकास आणि स्वदेशी मॉडेलची कल्पना केली. त्यांचा असा विश्वास होता की “जर गाव स्वावलंबी झाले तर भारत स्वावलंबी होईल.” त्यांची ही विचारसरणी या योजनेचा आधार आहे.

 

निष्कर्ष

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, कृषी संजीवनी नानाजी देशमुख योजना ही केवळ एक योजना नाही तर एक नवीन आशा आहे. ही योजना पारंपारिक शेतीपासून दूर विज्ञान-आधारित, पर्यावरण-संवेदनशील भविष्य आणि कृषी शेतीला प्रोत्साहन देते. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर ते इतर राज्यांसाठी देखील प्रेरणा बनू शकते.