MAHABOCW मार्फत मोफत भांडी वाटप योजना 2025

MAHABOCW मार्फत मोफत भांडी वाटप योजना 2025

योजना विषयी थोडक्यात माहिती:

महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी MAHABOCW (महाबिओसीड) मंडळाच्या वतीने मोफत गृहोपयोगी भांडी वाटप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

MAHABOCW अर्थात महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या माध्यमातून मोफत गृहोपयोगी भांड्याचा संच वाटप केला जातो भांडी दिली जातात मित्रांनो याच्यासाठी राज्यामध्ये जवळजवळ पाच लाख भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी मंजुरी देण्यात आलेली होती

आणि याच्याच अंतर्गत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतले होते की बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या माध्यमातून या भांडी वाटपासाठी आपली नोंदणी करून याच्यासाठी साठी अर्ज करून या भांडी वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला होता परंतु याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात भांडी वाटपाची नोंदणी झाल्यामुळे किंवा लाभार्थ्यांना देण्यासाठी भांड्याचे संच उपलब्ध नसल्यामुळे या भांडी वाटपाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता.

नवीन जीआर नुसार याच्यामध्ये काही भांड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार आता नवीन नोंदणी केली जात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या माध्यमातून या गृहोपयोगी संचाची मागणी केल्यानंतर त्या बांधकाम कामगाराला हा गृहोपयोगी भांड्याचा संच दिला जात आहे आणि मित्रांनो याच्यासाठी असलेल संकेत स्थळ हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे.

MAHABOCW.in  या संखेत स्थळाच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना या भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपला अर्ज करता येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ब्लॉग पोस्ट मध्ये लिंक देण्यात आलेली आहे MAHABOCW. In  या लिंक वरून तुम्ही या भांडी वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेबसाईटवरती डायरेक्टली येऊन आपली नोंदणी करू शकता     

या साईडवरती आल्यानंतर आपण पाहू शकता जर आपण यापूर्वी अपॉईटमेंट घेतली असेल तर येथे क्लिक करून आपण याची प्रिंट काढू शकता आणि नसेल तर आपला नोंडणी क्रमांक टाकून याच्यामध्ये नोंडणी करू शकता. नोंडणी क्रमांक टाकल्याबरोबर आपण जर भांडी यापूर्वी घेतलेली असेल तर आपल्याला याठिकाणी अर्ज करता येणार नाही त्याबद्दलची याठिकाणी ऑप्शन दाखवली जाणार आहे. 

MAHABOCW मार्फत मोफत भांडी वाटप योजना 2025

आणि जर आपण यापूर्वी अपॉईमेंट घेतली असेल तर नोंदणी क्रमांक टाकून आणि नोंदणीची दिनांक टाकून त्याची प्रिंट काढू शकता. आता जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला मात्र या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे यापूर्वी जर भांडे वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला नसेल तर नोंदणी क्रमांक टाकल्याबरोबर आपला नोंदणीचा दिनांक नुतनीचा दिनांक मोबाईल नंबर आधार नंबर लाभार्थ्याचे जे बांधकाम कामगाराचा पहिलं नाव वडिलाच नाव आडनाव हे सर्व माहिती याठिकाणी दाखवली जाणार आहे

लाभार्थ्याची त्या अर्जदाराची जन्मतारीख याठिकाणी दाखवली जाणार आहे वय याठिकाणी दाखवल जाणार आहे आणि याच्यामधून आपल्याला निवडायच ते म्हणजे शिबिर आता शिबिरामध्ये आपण पाहू शकता त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेली जे काही शिबिर असतील त्याची गावाची नाव याठिकाणी दाखवली जातील याच्यामधून ज्या शिबिराच्या अंतर्गत आपल्याला भांडे वाटपाचा लाभ घ्यायचा आहे

त्या शिबिराच त्या गावाच नाव आपल्याला याठिकाणी निवडायचे गावाच नाव निवडल्यानंतर आपल्याला याठिकाणी अपॉईटमेंट डेट निवडायची ज्या तारखेला आपण कागदपत्रासह त्या ठिकाणी भेटणार आहोत ती डेट आपल्याला याठिकाणी निवडाव लागणार आहे.

अपॉईटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅलेंडर दाखवल जाईल. याच्यामध्ये ऑगस्ट असेल किंवा जे काही सुट्टीचे दिवस असतील ते लाल दाखवलेले आहेत. लाल तारीख सोडून आपण कुठलीही तारीख याच्यामध्ये निवडू शकता. याच्यामध्ये जी तारीख आपल्याला निवडायची तारीख निवडायची आहे याच्यानंतर सोया याच्यानंतर आपल्याला अपॉईमेंटवर प्रिंट करावरती क्लिक करायच अपॉईमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्याबरोबर आपली जी काही अपॉईमेंट आहे सक्सेसफुली सेवह होणार आहे सेव्ह झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी दाखवल जाणार आहे

आपण केलेला नोंडणी क्रमांक त्याची तारीख याच्यामधून आपल्याला किती भांडी मिळणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या ठिकाणी ती भांडी दिली जाणार आहेत त्या शिबिराचा पत्ता आपल्याला याठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे आणि त्या तारखेला हा अर्ज आणि इतर जे काही आपले सक्रिय नोंदणीच्या संदर्भातील कागदपत्र असतील किंवा आपल हे जे कार्ड वगैरे असेल ते घेऊन आधार कार्ड घेऊन

AHABOCW अर्ज

  • वेबसाइट: https://www.mahabocw.in

  • “गृहोपयोगी भांडी वाटप योजना” लिंकवर क्लिक करा

  • नोंदणी क्रमांक टाका किंवा नवीन अर्ज करा

  • जिल्हा व शिबिर निवडा

  • अपॉईंटमेंट डेट निवडा

  • अर्जाची प्रिंट काढा

  • अपॉईंटमेंट दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहा

  • सरकारी योजना – https://sarkariyojana.store/

सौर कृषी पंप तक्रार ऑनलाइन काशी करायची ते पहा 2025

सौर कृषी पंप तक्रार ऑनलाइन काशी करायची ते पहा

सौर कृषी पंप तक्रार नोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन)

जर तुमच्या शेतातील सोलर पंप चालत नसेल, पॅनल डॅमेज झाला असेल, पंप पाणी कमी फेकत असेल किंवा चोरी झाल्यासारख्या काही समस्या असतील, तर त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटांत तक्रार दाखल करून निवारण मागू शकता.

जय तुमच्या शेतातील सोलर पंप चालत नसेल किंवा पॅनल डॅमेज झालेला असेल एखादा सोलर पॅनल त्याच्यामध्ये चोरी झालेला असेल किंवा तुटलेला असेल किंवा तुमचा जो काही लावलेला पंप आहे तो पाणी कमी फेकत असेल अशा जर काही तक्रारी सोलर पंपाच्या तुमच्या असतील तर त्या तुम्ही अगदी दोन मिनिटामध्ये ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकता आणि याच्या संदर्भातील माहिती आज च्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

याच्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टल वरती शेतकऱ्यांना आता ही तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार निवारण नावाची ऑप्शन देण्यात आलेली आहे. याच्यासाठीची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे.

याच्यामधील तक्रार निवारण वरील तक्रार नोंदवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो तक्रार नोंदवावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची तक्रार देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली माहिती विचारली जाईल. ज्याच्यामध्ये तुमचा बेनिफिशरी नंबर किंवा याच्यामधून तुमचा मोबाईल नंबर याच्यानुसार तुम्ही सर्च करू शकता. किंवा तुमचा जिल्हा तालुका गाव आणि त्याच्यामधील आपल लाभार्थ्याचे नाव आणि नानाव यानुसार सुद्धा आपण सर्च करू शकता आपल्याला बेनिफिशरी नंबर माहित असेल तर बेनिफिशरी नंबर टाकायचा आहे

किंवा आपला जो काही लिंक केलेला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून याच्यामधून सर्च करायचे आणि सर्व माहित नसेल तर आपल्याला जिल्हा तालुका गाव आणि आपला आडनाव किंवा नाव यानुसार सर्च करून आपली माहिती या ठिकाणी शोधायची आहे.

माहिती सर्च झाल्यानंतर आपल्याला याठिकाणी आपला जो काही बेनिफिशरी नंबर असेल तो दाखवेल नाव दाखवेल त्याच्यानंतर आपल्या जे काही सोलर पंप लागलेला आहे त्याची कंपनी दाखवली जाईल याच्याखाली आपला पंप इन्स्टॉल झालेली त्याची स्टेटस दाखवली जाईल आणि याच्यानंतर पंप नॉट वर्किंग सोलर पॅनल डॅमेज सोलर सिस्टम नॉट वर्किंग थेप टॉप पॅनल वर पंप किंवा याच्यानंतर लो वॉटर फ्लो लो वॉटर प्रेशर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी याठिकाणी दाखवल्या जात आहेत

आणि याच्यामधून आपली जी काही तक्रार असेल ती तक्रार आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे तक्रार निवडल्यानंतर त्याच खाली डिस्क्रिप्शन देण्यासाठी ऑप्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये आपली जी काही थोडक्यात तक्रार असेल ती तक्रार याच्यात द्यायची पंप चोरीला गेलाय पॅनल चोरीला गेलाय तुटलाय वाऱ्याने तुटलाय किंवा इतर काही असेल ते आपण या ठिकाणी लिहू शकता

सौर कृषी पंप तक्रार नोंदणी

आणि लिहिल्यानंतर खाली आपल्याला राईज कमप्लेंट वरती क्लिक करायच आहे आपला एक टेम्पररी नंबर या ठिकाणी जनरेट होईल तो नंबर आपल्याला नोट डाऊन करून पुढील आपली स्थिती तपासण्यासाठी लागणार आहे. पुढच्या आपली स्थिती तपासण्यासाठी आपल्या तक्रारीचा जो काही मागवा आहे त्याच्यावरती क्लिक करायच आपल्याला जो काही तक्रार नंबर दिलेला आहे तो तक्रार नंबर याच्यामध्ये एंटर करायच आहे

आणि सर्च वरती क्लिक करायचे सर्च केल्याबरोबर आपल्या तक्रारीची काय सध्याची स्थिती असेल ती स्थिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाणार आहे सध्या तक्रार कुठल्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये काय पुढे होतय कोणाकडे तक्रार गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव काय मोबाईल नंबर मेल आयडी ही सर्व माहिती आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता

आणि दिलेल्या संपर्क क्रमांकावरती मेल आयडीवरती आपण याच्या संदर्भातील पाठपुरावा करू शकता तर मित्रांनो अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटामध्ये आपण आपली तक्रार दाखल करू शकता

तक्रार काशी नोंदव्ययची ते पहा

सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवर जा

  • “तक्रार निवारण” (Grievance Redressal) या पर्यायावर क्लिक करा

  • आपली माहिती प्रविष्ट करा:

    • बेनिफिशरी नंबर किंवा मोबाईल नंबर
      किंवा

    • जिल्हा → तालुका → गाव → नाव / आडनाव यानुसार सर्च

  • तुमची माहिती सापडल्यावर खालील गोष्टी दिसतील:

    • नाव, बेनिफिशरी नंबर

    • सोलर पंप बसवणारी कंपनी

    • पंपची सद्यस्थिती

    • तक्रारीचा प्रकार निवडा:

      • पंप चालत नाही

      • सोलर पॅनल डॅमेज / चोरीला गेले

      • लो वॉटर फ्लो / प्रेशर

      • इतर कारणे

    • तक्रारीचा तपशील लिहा

तक्रारीची स्थिती कशी पाहाल?

  • पुन्हा पोर्टलवर जा

  • “तक्रारीची स्थिती तपासा” या पर्यायावर क्लिक करा

  • तुमचा तक्रार नंबर टाका आणि सर्च करा

  • तुमची तक्रार कुठे पोहोचली आहे, कोणावर आहे, मोबाईल नंबर/ईमेल आयडी याची सविस्तर माहिती पाहू शकता

  • सरकारी योजना – https://sarkariyojana.store/

  • मागेल तेल सोरल योजना – https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info.php

संजय गांधी निराधार & श्रावण बाळ निराधार योजना च्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुश खबर 2025

संजय गांधी निराधार & श्रावण बाळ निराधार योजना च्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुश खबर
संजय गांधी निराधार योजना व इतर सहाय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा – ६३३ कोटी निधी मंजूर

नमस्कार मित्रांनो,
राज्य शासनाच्या माध्यमातून आज २२ ऑगस्ट २०२५ रोजी विविध विशेष सहाय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे.

कोणत्या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना फायदा?

किती निधी मंजूर झाला आहे?

राज्य शासनाने ६३३ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यात वितरित करण्यासाठी मंजूर केला आहे.

मानधन वितरणाची प्रक्रिया

  • ऑगस्ट २०२५ महिन्याचं मानधन काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेलं नव्हतं.

  • आता अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट + सप्टेंबर या दोन महिन्यांचं मानधन एकत्रितपणे डीबीटीद्वारे खात्यावर जमा होणार आहे.

  • यामुळे जवळपास ३९ लाख लाभार्थ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.

यामुळे काय फायदा होणार?

  • गणपतीपूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यावर मानधन जमा होणार असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल.

  • अनेक महिने प्रलंबित असलेली रक्कम आता थेट खात्यावर आल्याने कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

  • सरकारी योजना – https://sarkariyojana.store/

  • सरकारी योजना G R – https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

 राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध विशेष सहाय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे.

आज 22 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा विविध सहाय योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे अनुदानाच वितरण करण्यासाठी आज 633 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटी द्वारे मानधन वितरित केल जाणार आहे. मित्रांनो डिसेंबर 2024 पासून राज्यातील विविध विशेष सहाय्य योजनातील लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे मानधनाच वितरण केल जात आहे आणि याच्याच अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आता या लाभार्थ्यांच सप्टेंबर महिन्याच मानधन अर्थसाहाय्य वितरण करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले आहे

जे काही एक सेपरेट खात आहे या खात्यामध्ये निती वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून या विविध योजनांसाठी तरतुदीत करण्यात आलेल्या निधीपैकी 633 कोटी जवळजवळ 39 लाख रुपयाचा निधी हा या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच मानधन देखील वितरित केल जाणार आहे

ज्या लाभार्थ्यांच ऑगस्ट महिन्याच मानधन आलेल नाही अशा लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले आहे जे काही एक सेपरेट खात आहे या खात्यामध्ये निती वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून या विविध योजनांसाठी तरतुदीत करण्यात आलेल्या निधीपैकी 633 कोटी जवळजवळ 39 लाख रुपयाचा निधी हा या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच मानधन देखील वितरित केल जाणार आहे ज्या लाभार्थ्यांच ऑगस्ट महिन्याच मानधन आलेल नाही अशा लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच आणि सप्टेंबर महिन्याच असं ती ह000 रुपया मानधन आता त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केल जाणार आहे.

यापूर्वीच राज्यशासनाच्या माध्यमातून जे काही राज्य कर्मचारी असतील अशा कर्मचाऱ्याच मानधन याचबरोबर जे काही विविध निवृत्ती वेतन योजनाचे लाभार्थी आहेत अशा निवृत्ती वेतनाच जे काही मानधन आहे हे गणपतीपूर्वीच वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्याचमध्ये आता या लाभार्थ्यांच सप्टेंबर महिन्याचं मानधन वितरण करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या लाभार्थ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, शासनाने केलेली ही मोठी तरतूद नक्कीच लाखो लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. डीबीटीद्वारे थेट खात्यावर मानधन जमा झाल्याने पारदर्शकता वाढणार आहे आणि कोणत्याही विलंबाशिवाय लाभ मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) विशेष मोहीम – ऑगस्ट 2025

किसान क्रेडिट कार्ड (KCC) विशेष मोहीम – ऑगस्ट 2025

जनसमर्थ पोर्टल KCC

नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शकपणे सुलभ रीत्या अगदी जलद आणि कुठल्याही कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थात किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी देशभरामध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे

01 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये देशभरामध्ये ही मोहीम राबवली जात आहे ज्याच्या अंतर्गत नवीन शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज असतील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज फेडलेले आहेत त्यांना नवीन पीक कर्ज घ्यायचेत असे शेतकरी असतील पशुपालक असतील पशुपालकांसाठी पशु केसीसी असेल या सर्वांची उपलब्धता आता जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे

जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही शेतमाल तारण योजना असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल पशु केशसी असेल अशा वेगवेगळ्या बाबीचा लाभ दिला जात आहे ग्रेस टेक वरती नोंदणी झालेल्या फार्मर आयडी जनरेट झालेल्या आणि वैयक्तिक शेतमालक असलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून ही पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिली जात आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालय याचबरोबर भारत सरकार आणि पीएम बी अलायन्स यांच्यामध्ये त्रिसदस्य करार झालेला आहे आणि याच्याच या कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही अगदी एक रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली जात आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यासाठी अप्लाय केल जात आहे शेतकऱ्यांना ही कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे

 आणि अशा प्रकारची किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी आपण सुद्धा आपल्या बँकेशी संपर्क करू शकता. मित्रांनो ऑनलाईन पोर्टल आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायला सुद्धा सुरू आहे परंतु याच्यामध्ये ग्रीस स्टॅक वरती ज्यावेळेस शेतकऱ्यांचे कॉन्फिगरेशन ज्यावेळेस त्याचे व्हेरिफिकेशन होत त्यावेळेस त्या पोर्टलवरती काही एरर येतात त्याच्यामुळे आपल्या बँकेकडे संपर्क करून कुठल्याही कागदपत्राशिवाय किंवा कुठल्याही चार्ज शिवाय आपण या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता.

किसान क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायचे त्या शेतकऱ्याच्या नावे कुठलही थकीत पीक कर्ज नसाव तो नवीन पीक कर्जासाठी अप्लाय करत असावा किंवा पूर्वीच पीक कर्ज फेड होऊन तो नवीन कर्जदार होणार असावा याचबरोबर त्या शेतकऱ्याची अग्रेस स्टेक वरती नोंडणी झालेली असावी त्याच्या नावावरती सेपरेट स्वतःच्या मालकीची जमीन असावी याचबरोबर त्या शेतकऱ्याचा त्या अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला असावा अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा बाबी याच्यामध्ये आहेत

आणि या बाबीची पूर्तता करून आपण एक रुपयामध्ये पीक कर्जासाठी या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केसीसी साठी अप्लाय करू शकता तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती 31 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण या योजनेचा आपण या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता धन्यवाद

किसान क्रेडिट कार्ड (KCC) विशेष मोहीम – ऑगस्ट 2025

देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ आणि जलद पद्धतीने कुठल्याही कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 01 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबवली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत लाभ

  • नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज

  • आधीचे पीक कर्ज फेडलेले शेतकरी → नवीन कर्ज घेण्याची संधी

  • पशुपालकांसाठी पशु KCC

  • शेतमाल तारण योजना व अन्य सुविधा

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज जनसमर्थ पोर्टल वर ऑनलाईन करता येईल

  • ग्रीस टेक (AgriStack) वर नोंदणी झालेली असावी

  • शेतकऱ्याचा स्वतःच्या मालकीचा सातबारा (जमीन) असणे आवश्यक

  • आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक

  • अर्जदारावर कुठलेही थकीत कर्ज नसावे

  • Sarkari Yojana – https://sarkariyojana.store/

  • Check Jansamarth KCC Status – https://mhfr.agristack.gov.in/

महत्वाचे मुद्दे

  • ऑनलाईन अर्जामध्ये कधी कधी ग्रिस स्टॅक व्हेरिफिकेशन एरर येऊ शकतो → अशा वेळी थेट बँकेत संपर्क करा

  • कोणतेही कागदपत्र किंवा अतिरिक्त शुल्क लागत नाही

  • फक्त 1 रुपयामध्ये ऑनलाईन अर्ज करून KCC मिळू शकतो

भागीदारी

ही मोहीम केंद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार आणि पीएम बी अलायन्स यांच्या त्रिसदस्यीय कराराअंतर्गत राबवली जात आहे.

शेवटची तारीख

👉 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करून आपण या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता.

किसान क्रेडिट कार्ड मोहीम 2025 FAQs

01 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ही मोहीम राबवली जात आहे.

नवीन शेतकरी, पीक कर्ज फेडलेले शेतकरी, तसेच पशुपालक अर्ज करू शकतात.

जनसमर्थ पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा थेट आपल्या बँकेत संपर्क साधू शकता.

नाही. फक्त 1 रुपयामध्ये अर्ज करता येतो. कुठलेही अतिरिक्त शुल्क किंवा चार्ज नाही.

खरीप व रबी हंगाम पीक विमा वाटप 2024 अपडेट

खरीप व रबी हंगाम पीक विमा वाटप 2024 अपडेट

पीक विमा वाटप 2024 अपडेट

नमस्कार मित्रांनो खरीप तसेच रबी हंगाम 2024 च्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे पीक विमा किती तारखेपासून मिळू शकतो

आणि पीक विमा जर मिळत नसेल तर तो न मिळण्याची काय कारण आहेत हे सर्व आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत की राज्यशासनाच्या माध्यमा मातून पीक विमा कंपन्याला आवश्यक असलेला जो निधी आहे हा निधी वितरित करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चा पीक विमा पूर्णपणे वाटप होण अपेक्षित होतं 1028 कोटी रुपयाचा निधी हा पिक विमा वाटपासाठी पिकमा कंपन्याला देण्यात आलेला होता

ज्याच्यामधून फक्त 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा पिक विमा कंपन्यांना वाटप करायचं होत. मित्रांनो हा पिकमा मंजूर असताना शेतकऱ्यांना त्याच कॅल्क्युलेशन दाखवला जात असताना निधी मिळालेला असताना सुद्धा पिकमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा्याच वाटप करण्यात आलेलं नव्हतं. कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून पिकमा 31 जुलै पूर्वीच वाटप केला जाईल अशा प्रकारची गवाही देण्यात आलेली होती

तरी सुद्धा या पिकुमा कंपनीच्या माध्यमातून पिकमाच वितरण केल जात नव्हत आणि अखेर याच मंजूर असलेल्या निधीच्या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांचा खरीपाचा पीक विमा मंजूर आहे जो बाकी आहे असा पीक विमा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा बाकी आहे

अशा शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणार आहे याच्यामध्ये मधील ईल्ड बेजचा पीक विमा हा पुन्हा एकदा पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून पाठीमागे ठेवला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त रबी हंगामाचा सुद्धा पीक विमा मंजूर आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पिकमा्याच वितरण झालेल आहे

आता या रबीच्या पिकम्याच्या मंजूर असलेल्या रकमा याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत त्या क्लेमच्या रकमा सुद्धा ते शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार आहेत. मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये 279 कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना पिक विम्याच्या वितरणापोटी मंजूर करण्यात आलेली होती आणि याच्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा देखील वितरण करण्यात आलेला होता.

याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 73,718 शेतकऱ्यांचा खरीप 2024 चा मंजूर असलेला पिक विमा अद्याप वाटप करण्यात आलेला नव्हता. त्या शेतकऱ्यांना आपल्या क्लेमचे आपल्या पोस्ट हार्वेजचे आपल्या इलवेजचे जे काही मंजूर रक्कम आहे त्या त्या ठिकाणी दाखवत होत्या परंतु अद्याप त्याच वितरण करण्यात आलेल होत अशा या पीक विम्याच साधारणपणे 11 ऑगस्ट पासून पिकमा कंपनीच्या माध्यमातून 8 ऑगस्ट पासूनच हा पीक विमा वाटप करायला सुरुवात केली जाईल असं सांगण्यात आलेले होत.

पीक विमा वाटप 2024 अपडेट – खरीप व रबी हंगामातील शेतकऱ्यांच्या क्लेमचे जिल्हानिहाय वितरण, तारीखा आणि महत्वाची माहिती.”

खरीप व रबी हंगाम 2024 पीक विमा वाटप अपडेट

परंतुनऊ तारखेला रक्षाबंधनची सुट्टी आहे 10 तारखेला रविवार येतोय या पार्श्वती आठ तारखेला जरी पीक विमाच वितरण झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमा 11 आणि 12 ऑगस्ट ला क्रेडिट केल्या जाऊ शकतात. ज्याच्यामध्ये साधारणपणे 82 कोटी रुपयाची रक्कम ही पिक विमा कंपन्याच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे ज्याच्यामध्ये बारशी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या पिकमाच स्टेटस पहा तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम त्याठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात रबी हंगामासाठी सुद्धा क्लेम दाखल करण्यात आलेले होते आणि रबी हंगामासाठी जवळजवळ 18,459 शेतकऱ्यांना रबी हंगामाच्या पीक विमापोटी साधारण 22 कोटी 22 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे.

याच्यामध्ये 1118 शेतकऱ्यांना 2.26 कोटी रुपये हे काढणी पश्चात नुकसानीचे 2574 शेतकऱ्यांना 5.71 कोटी हे या ठिकाणी जे काही आपले ल्बेचे आणि जे एक सरासरी पीक विमा आहे जे सरसकट पिकमा ज्याला म्हणतो आपण हिलवेजचा अस जवळजवळ 14767 शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यासाठी 14.5 पा कोटी रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार

याचबरोबर धाराशीव जिल्ह्याचा सुद्धा पिकमा मंजूर झालेला होता त्याच्यामध्ये अतिरिक्त 55 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि 55 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती धाराशीव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून अर्थात 11 ऑगस्ट पासून क्रेडिट केले जाणार आहे. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 55 कोटी रुपयाच्या रकमेचे वितरण केल जाणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारामध्ये ज्याच्यामध्ये ईल्ड बेस असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची रक्कम वाटप होणं बाकी आहे. आणि या रकमेच वितरण सुद्धा साधारणपणे 11 12 ऑगस्ट रोजी केल जाईल अशा प्रकारच्या अपडेट आता पुढे आलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच आठवड्याच्या शेवटपर्यंत नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप केला जाईल असं सांगितलं जातय परंतु याच्यामध्ये जरी उशीर झाला तरी 11 आणि 12 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाच वितरण केलं जाणार आहे

जिल्हानिहाय अपडेट

सोलापूर जिल्हा

  • 279 कोटी रुपये मंजूर, त्यापैकी मोठा हिस्सा वितरित.

  • अजूनही 73,718 शेतकऱ्यांचा खरीप विमा बाकी.

  • 11–12 ऑगस्ट रोजी 82 कोटी रुपये वाटप होणार.

  • रबी हंगाम

    • 18,459 शेतकरी पात्र

    • एकूण रक्कम – 22.22 कोटी रुपये

    • पोस्ट हार्वेस्ट : 1118 शेतकरी – 2.26 कोटी

    • इतर क्लेम्स (ईल्ड बेस/सरासरी) : 14.5 कोटी

धाराशीव जिल्हा

  • 55 कोटी रुपये मंजूर

  • 11–15 ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार.

नांदेड जिल्हा

  • अजूनही 100 कोटींचे वितरण बाकी

  • 11–12 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची शक्यता.

  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • Pik Vima  – https://pmfby.gov.in/

निष्कर्ष

👉 20–22 ऑगस्ट 2025 दरम्यान सोलापूर, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.
👉 जर तुमचा क्लेम दाखवत असेल आणि रक्कम अजून मिळाली नसेल, तर खात्री बाळगा – या आठवड्यात ती जमा होण्याची शक्यता आहे.

शासन पोर्टलवर रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा 2025

शासन पोर्टलवर रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा

अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा

नमस्कार मित्रांनो राज्याच्या विविध भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस होतोय हा पावसाचा जोर 23 ऑगस्ट पर्यंत किंवा 30 ऑगस्ट पर्यंत सुद्धा असाच राहू शकतो अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत याच पार्श्वभूर्ती आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील पावसाच्या संदर्भातील नुकसानीच्या संदर्भातील आढावा बैठक देखील घेण्यात आलेली आहे

विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांच जे काही फळभाग असतील त्याचं किंवा पशुधनांच नुकसान होत आहे नांदेडमध्ये जवळजवळ 50 मशी वाहून गेल्याची घटना देखील घडली लेली आहे जळगाव मध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस आहे लातूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे

हाच पाऊस होत असताना प्रत्येक जिल्ह्यामधील आपण जर परिस्थिती पाहिली तर अतिवृष्टीचे संकेत देण्यात येत आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे असं सांगण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी होत असताना 65 मिलमीटर पेक्षा जास्त जर पाऊस झाला तो पाऊस अतिवृष्टी म्हणून मोजला जातो किंवा पाच दिवस सलग 25 मिलमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर तशा परिस्थिती मध्ये सुद्धा सततच्या पावसाची नोंद केली जाते

आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध भागांमधील आकडेवारी देखील सांगितली जाते मग ही आकडेवारी सांगितली जात असताना जस आपण पाहिलं की नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद महसूल मंडळामध्ये 206 मिलमीटर पावसाची नोंद झाल्याची आज आकडेवारी समोर आलेली आहे लातूर मधील अहमदपूर तालुक्यामधील बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये 100 मिलमीटर पर्यंतचा पाऊस नोंदवण्यात आलेला आहे

ही आकडेवारी नेमकी येते कुठून आपल्या महसूल मंडळामध्ये नेमका पाऊस किती झालेला आहे आपल्या महसूल मंड मध्ये अतिवृष्टी झालेली आहे का किंवा आपल्या महसूल मंडळामध्ये रोजचा झालेला पाऊस हा किती मिलीमीटर आहे हा नेमका कुठून पाहायचा हा देखील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो.

आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामधील बरेच सारी हवामान जे काही स्वयंचलित हवामान केंद्र आहे ही आता ऍक्टिव्ह झालेली आहेत. काही ठिकाणी त्याची काम चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हवामान विभागाचे देखील काही सुयचलित केंद्र आहेत किंवा हवामान विभागाच्या माध्यमातून डाटा घेतला जातो आणि जे काही स्कायमेट वेदर ही संस्था आहे या स्कायमेट वेदर या संस्थेचे  जवळजवळ 2350 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र ही उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हा डाटा कलेक्ट केला जातो आणि हा सर्व डाटा एकत्रितपणे महाारंच्या पोर्टलवरती दिला जातो.

याच मारेंजच्या पोर्टलवरती आपण रोजच्या पावसाची आकडेवारी आपल्या महसूल मंडळामध्ये किती झालेला पाऊस आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याच्यासाठीची लिंक तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे https://maharain.maharashtra.gov.in/  मित्रांनो या संकेत स्थळावरती आल्यानंतर आपण जो जिल्हा याठिकाणी सिलेक्ट करू त्या जिल्ह्याची आजच्या दिवसाची जी काही पावसाची आकडेवारी असेल ती पावसाची आकडेवारी आपल्याला याठिकाणी दाखवली जाणार आहे

याच्यामध्ये आपण जसा जिल्हा सिलेक्ट करू तसे त्या जिल्ह्यामधील टोटल आजच जे काही रेनफॉल आहे एकंदरीत रेनफॉल आतापर्यंत जे काही पावसाच प्रजनन्यमान आहे ते या ठिकाणी दाखवल जाईल आता आपल्याला रोजची महसूल मंडळ आहे पावसाची आकडेवारी पाहायची आहे याच्यासाठी वरती आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेली आहे

sarkari yojana – https://sarkariyojana.store/

रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा  https://maharain.maharashtra.gov.in/


शासन पोर्टलवर रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा

करंट इयर रेन या करंट इयर रेन वरती आपल्याला सिलेक्ट करायच करंट यर रेन वरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट टाईप मध्ये विचारल जाते की कुठला रिपोर्ट पाहिजे आपल्याला डिव्हिजनचा पाहिजे जिल्ह्याचा पाहिजे तालुक्याचा पाहिजे की सर्कलचा पाहिजे आता आपण सर्कलने पाहणार आहोत सर्कल वाईज रिपोर्ट वरती क्लिक करायच याच्यानंतर आपल्याला रिपोर्ट रिपोर्ट टाईप मध्ये कुठला रिपोर्ट पाहिजे तर आपल्याला जून ते सप्टेंबर पर्यंतचा रिपोर्ट पाहिजे तर जून ते सप्टेंबर वरती आपल्याला क्लिक करायच आहे  

कारण आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामधला हा रिपोर्ट आहे याच्यामध्ये डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायचा आता कोणत्या विभागातला आपल्याला पाऊस पाहायचा आहे तो विभाग आपल्याला सिलेक्ट करायचा अमरावती असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल आता समजा नाशिक विभागातील जळगाव मध्ये आज अतिवृष्टी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर समजा आपण नाशिक विभाग सिलेक्ट केला तर याच्यापुढे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करण्यासाठीचे ऑप्शन येणार आहे

याच्यामधून आपल्याला जळगावच पाहणार आहोत जळगाव सिलेक्ट केलेला आहे जळगाव सिलेक्ट केल्याबरोबर जळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत जे काही असलेले महसूल मंडळ तालुके आहेत ते याठिकाणी आपल्याला दाखवले जाणार आता आपण याठिकाणी पाहू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व तालुके याठिकाणी दाखवलेले आहेत आता कोणत्या तालुक्यामध्ये आज आपण 1 डे रिपोर्ट वरती याठिकाणी पाहू शकता 1 डे रिपोर्ट मध्ये आपल्याला याठिकाणी पावसाची टक्केवारी दाखवली आहे आता जे काही भडगाव आहे

या भडगाव मध्ये आज 47.5 5 मिलमीटर पावसाची नोंद दाखवलेली याच्या बाजूला एक आपल्याला प्लस चिन्ह आहे या प्लसच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेलं हे काजगाव महसूल मंडळ 78.3 मिलमीटर असा पाऊस दाखवला जाते आता उदाहरणार्थ हेच आपण जर दुसर महसूल मंडळ दुसरा विभाग सिलेक्ट केला आता समजा आपण छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केलेल आहे याच्यामध्ये बीड सिलेक्ट केलेल आहे तर बीड सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता.

बीड जिल्ह्यामधील सर्व तालुक्याची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आता 1 डे रिपोर्ट मध्ये आपण पाहू शकता गेवराई तालुक्यामध्ये 112 mm पावसाची नोंद याठिकाणी दाखवली जाते. त्याच्या बाजूला प्लस च बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता गेवराई तालुक्यातील गेवराई असेल एरंडगाव असेल आहेर वाहेगाव असेल किंवा पडळशिगी असेल ही सर्व महसूल मंडळ शी महसूल मंडळ हडोळती महसूल मंडळ हे सर्व 65 मिलमीटर पेक्षा पेक्षा जास्त पाऊसची नोंद दाखवलेली आहे अर्थात अतिवृष्टीग्रस्त आहेत

आता याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण नांदेड जर सिलेक्ट केल आणि नांदेडला सबमिट केलं सबमिट केल्याबरोबर नांदेड जिल्ह्यातील जे काही तालुके असतील ते आपल्याला याठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत आता नांदेडमधील मुखेड तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण मुखेड वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता मुखेडमधील मुकरामाबाद महसूल मंडळामध्ये 206 मिलमीटर पावसाची नोंद दाखवलेली आहे.

अशाच प्रकारे वेगवेगळ्या तालुक्यामधील वेगवेगळी महसूल मंडळ आपण जिल्हा निवडून किंवा विभाग निवडून या ठिकाणी पाहू शकता. नागपूर विभागातील पाहायचे असेल तर नागपूर विभागातील जिल्हे आपण याठिकाणी सिलेक्ट करू शकता वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे जिल्हे निवडून आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता.

तर अशाप्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पाऊस झालेला आहे आपल्या तालुक्यामध्ये किती पाऊस झालेला आपल्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे याची आकडेवारी या ठिकाणी पाहू शकता याची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहू शकता आणि याच आकडेवारीनुसार सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल या सर्व बाबी या ठिकाणी निर्धारित केल्या तर मित्रांनो विचारली जाणारी आणि माहिती असावी अशी एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे

महत्त्वाचे मुद्दे:

  • 65 mm पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर ती अतिवृष्टी मानली जाते.

  • सलग 5 दिवस 25 mm पेक्षा जास्त पाऊस पडल्यास तोही सततचा पाऊस / अतिवृष्टी समजला जातो.

  • या आकडेवारीच्या आधारे शासन नुकसानग्रस्त भागांचा अहवाल तयार करते.

👉 म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या भागात किती पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे का, याची अचूक माहिती तुम्ही maharain पोर्टलवर पाहू शकता.

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?

नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं? देशभरातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी यंत्र अवजाराचे खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य दिलं जातं आणि याच्यासाठी देशभरामध्ये कृषी यंत्रीकरण उपभियान हे अभियान राबवलं जातं मित्रांनो याच अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये 202526 मध्ये करत असताना 5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनानुसार ही अंमलबजावणी केली जात आहे

अर्थात 5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे लाभार्थ्यांचे निवड अनुदान कशाप्रकारे दिलं जावं अनुदान किती दिलं जावं हे निश्चित करण्यात आलेल आहे ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी 50% पर्यंत अर्थात 2 लाखापासून 6 लाख 20 हज रुप पर्यंत अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

याचबरोबर कम्बाईन हार्वेस्टर साठी हार्वेस्टर साठी दो लाखापासून 12 लाख50 हज रुप पर्यंत 50% च्या मर्यादेपर्यंत अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे. मित्रांनो या मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु अनुदान मात्र जास्तीत जास्त प्रतिलाभार्थी1,25,000 च दिलं जातं. मग हा जीआर खोटा या मार्गदर्शक सूचना खोट्या की शेतकऱ्यांना मिळालेली माहिती यापूर्वी हे या ठिकाणी समजणं अतिशय गरजेच आहे.

बऱ्याच साऱ्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून किंवा बऱ्याच साऱ्या चॅनलच्या माध्यमातून या 5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे ट्रॅक्टरसाठी दो लाखापासून 6 लाख20 हज रुप पर्यंत अनुदान असल्याचं सांगितलं जातं त्याला 5 जून 2025 च्या या मार्गदर्शक सूचनाचा रेफरन्स दिला जातो. मित्रांनो या मार्गदर्शक सूचनामध्ये आपण जर पाहिलं तर 18 नंबरच्या पेजवरती या योजनेच्या अंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती अनुदान असावं याच्या संदर्भातील एक अनेक जोडण्यात आलेले आहे

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?

ज्याच्यामध्ये टू व्हील ड्राईव्ह वाले 20 पीटीओ एचपी पर्यंतचे जे ट्रॅक्टर आहेत याच्यासाठी दोन लाख रुपये त्याच्यामध्ये जसे जशी क्षमता वाढत जाईल तसे दो लाख 45 हजारती लाख साडे लाख पावणे लाख स लाख स लाख प हजार अस अनुदान आहे पावर ड्रिलर साठी सुद्धा आपण पाहिलं तर एक लाख एक लाख हज रुपय अनुदान आहे हार्वेस्टर साठी च लाखापासून 12 लाख50 हज रुप पर्यंत अनुदान आहे

हे अनुदान मर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो या अनुदानाच्या ज्या काही बाबी आहेत या बाबीच्या पुढे एक स्टार लावलेला आहे जो स्टार काय आहे हे कुणीही शेतकऱ्यांना सांगितलं नाही किंवा त्याच्याबद्दल कुणीही जाणून घेतलेलं नाही.

याच्यासाठी आपण याच मार्गदर्शक या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या याठिकाणी पाहू शकता. आता या सूचना काय आहेत 5 जून 2025 च्या राज्यामध्ये कृषी यंत्रीकरण उपाभियान या कार्यक्रमाची 202526 करता अंमलबजावणी करण्यासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना याच मार्गदर्शक सूचनाच्या आधारे जे काही कृषीकरण अभियान आहे या ठिकाणी राबवल जाणार आहे

आता याचे उद्दिष्ट याच्या अंतर्गत कशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे शेतकऱ्यांनी अर्ज कसे करायचे याच्या अंतर्गत समाविष्ट बाबी या सर्व दिलेल आहे याच्यामध्ये पावर ट्रिलर स्वयंचलित यंत्र अवजार ट्रॅक्टर पावर ट्रिलर चलित त्याच्यानंतर जे काही भाडे तत्वावरती कृषी यंत्रजार पुरवठा बँक जे सीएससी आहे हे सगळे याठिकाणी देण्यात आलेले आहे.

याच मार्गदर्शक सूचनामध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो म्हणजे अनुदान मर्यादा. आता याच्यामध्ये या सहा नंबरच्या पेज नंबर सहा वरील या अनुदान मर्यादे मुद्द्यामध्ये आपण पाहू शकता 23 मार्च 2025 च्या केंद्र शासनाच्या पत्रानुसार ट्रॅक्टर व इतर उच्च किमतीच्या ट्रॅक्टर कम्बाईन हार्वेस्टर किंवा जे काही बेलर हे जे काही आहेत 500 200 क्षमतेचे या अवजारा करता शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ देता येणार नाही अर्थात कृषीकरण उपाभियान केंद्र शासनाची जी योजना आहे

याच्या अंतर्गत उच्च किमतीचे जे काही ट्रॅक्टर कम्बाईन हार्वेस्टर किंवा जे इतर बाबी असतील अतील त्याला वैयक्तिक शेतकऱ्याला लाभ देता येणार नाही सदर अवजार मार्गदर्शक सूचनामध्ये सोबत जोडलेल्या अनेचर वन मध्ये स्टार या चिन्हाने चिन्हांकित केले आहे आता ज्या ज्या बाबी स्टार या चिन्हाने चिन्हांकित केलेल्या आहेत त्या बाबी वैयक्तिक शेतकऱ्यासाठी नाहीत कृषी अवजार बँक या घटकामध्ये ट्रॅक्टर व उच्च किमतीच्या अवजाराचा समावेश करण्यात आलेला आहे

इतर अवजारासाठी कृषी यंत्रीकरण उपाभियानाच्या केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या उच्चतम मर्यादा आणि संबंधित अवजाराचे किमतीचे निर्धारित टक्केवारी यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदेय असणार आहे याच्यामध्ये अणु जे काही अनुसूचित जमातीचे लाभार्थी वगैरे असतील वनपट्टाधारक वगैरे त्यांना प्राधान्याने याच्यामध्ये 90 टक्के पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?

अशा प्रकारची ही एक सूचना या स्टार या शब्दाचा अर्थ याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. अर्थात ज्या स्टार केलेल्या बाबी आहेत त्या कृषी यंत्रीकरण उपाभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एसएमएम च्या अंतर्गत समाविष्ट नाही अर्थी शेतकऱ्यांना त्याच्या अंतर्गत 10 लाख 15 लाख जरी अनुदान दाखवलं तरी ते शेतकऱ्याला अनुदय नाही मग शेतकऱ्यांना ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुदान कुठून मिळतं तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकरण योजना ही योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीचा समावेश आहे

आणि याच्याच अंतर्गत 125000 किंवा 50% किंमत यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जात तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात या जीआर चे रेफरन्स दिले जातात हा जीआर खरा आहे परंतु त्या जीआर मध्ये देण्यात आलेली माहिती अपुरे प्रमाणात दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

ट्रॅक्टर असो किंवा इतर कुठलेही अवजार असो किंवा या योजनेची अंमलबजावणी असो याच्या अंतर्गत जे काही नवीन सुधारित मार्गदर्शक आहे सूचना आहे ते 5 जून 2025 च आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी माहिती होती विचारली जाणारी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह

निष्कर्ष :

  • जीआर खरा आहे.

  • ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?
  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • mahadebt tractor yojana – https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

  • पण त्यातील माहिती अपूर्ण दिली जाते म्हणून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

  • ट्रॅक्टरसाठी प्रत्यक्ष अनुदान राज्य योजनेतून ₹1.25 लाख किंवा 50% इतकंच मिळतं.

  • उच्च किमतीची अवजारे (ट्रॅक्टर, हार्वेस्टर) वैयक्तिक शेतकऱ्याला नव्हे तर यंत्र बँकांना दिली जातात.

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मध्ये राज्यभर मान्सूनचा लहरीपणा दिसून येत आहे. एप्रिल–मे–जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाचा खंड पडला. परंतु आता ऑगस्ट 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कोणत्या भागात मोठे नुकसान?

  • खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी

  • मराठवाडा (काही जिल्हे)

  • अमरावती विभाग

  • विदर्भातील काही जिल्हे

  • सोलापूर जिल्ह्याचा काही भाग

  • पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग

  • अहमदनगरचा काही भाग

या भागात मूग, उडीद, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

कोणत्या पिकांना जास्त फटका?

  • मूग : तोंडणीला आलेल्या मुगाचं सर्वात जास्त नुकसान.

  • उडीद व सोयाबीन : काही प्रमाणात वाचण्याची शक्यता.

  • तूर : पाण्याखाली आल्यानंतर ओमाळण्याचा धोका.

  • कापूस : सततच्या पावसामुळे प्रतिकूल परिणाम.

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

  • आपल्या कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधा.

  • झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घ्या.

  • शासनाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पाठपुरावा करा.

  • जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या सूचनांनंतर पंचनामे अधिकृतरीत्या सुरू होतील, पण त्याआधीही आपली नोंद करणे महत्वाचे.

  • नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये सुद्धा मान्सूनचा मोठ्या प्रमाणात लहरीपणा दिसून येतोय आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या याच्यानंतर काही दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि पुन्हा एकदा या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला राज्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळालेली आहे.

    याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे असतील अमरावती विभाग असेल विदर्भातील काही जिल्हे असतील किंवा इकडे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल अहिल्यानगरचा काही भाग असेल या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतय आणि याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर खरीपाची पीकं ज्याच्यामध्ये मुख्यतः मूग उडीद आणि सोयाबीन या पिकांच आता नुकसान दिसून यायला सुरुवात झालेली आहे.

    मूग तोंडणीला आलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता मुगाच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उडीत सोयाबीन जरी वाचले तरी मूग मात्र शेतकऱ्यांच्या हाती लागू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर पिकं आता तुरीची पिकं सुद्धा पाण्याखाली आल्यानंतर ते तूर ओमाळले जाऊ शकते किंवा इतर काही त्याच्यावरती दुष्परिणाम दिसून येऊ शकतात कापसावरती परिणाम होऊ शकतात अशा सर्व परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे अतिवृष्टी झालेली असेल पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा गेल्या पाच दिवसापासून सलगचा सततचा पाऊस असेल अशा कारणामुळे जर आपल्या शेती पिकांच नुकसान दिसून येत असेल तर आपल्या तात्काळ कृषी सहायक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या आपल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा.

    खरीप हंगाम 2025 मध्ये जो पीक विमा दिला जाणार आहे तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसांना नुकसान होतय त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पंचनामे केले जातात नुकसानाचा आता जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यामध्ये जर ती गाव बाधित दिसली तर पुढे पीक कापणीच्या टाईमाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आणि शासनाच्या माध्यमातून जी काही आता समजा अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे जर या पिकांचं नुकसान जर जास्त दिसून आलं आणि जर मदत दिली तर ती मदत सुद्धा या पंचनाम्याची आधारेच मिळू शकते

    त्याच्यामुळे आपलं जर नुकसान झालेल असेल तर शासनाच्या कुठल्याही आदेशाची किंवा शासनाच्या प्रशासनाच्या कुठल्याही आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी आपल्या कृषी सहायकाग्रह या पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा.

    लवकरच याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतय. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान होत त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाला काही सूचना देतील आणि तहसीलदारांच्या माध्यमातून त्या तालुक्यामधील त्या भागातील जी काही असलेली गाव असतील जे नुकसानग्रस्त मंडळ असतील त्याचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाला सांगितल जाईल तोपर्यंत आपली जबाबदारी आपण नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास नुकसान भरपाई असेल किंवा सरते शेवटी जो काही पिकवीमा असेल तो सुद्धा मिळण्यासाठी मदत होईल धन्यवाद

पंचनाम्याचं महत्त्व

  • पंचनाम्याच्या आधारेच पीक विमा दाव्याची गणना होईल.

  • शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई (Ativrushti Madat / Flood Relief) मिळण्यासाठी हा कागदोपत्री पुरावा ठरणार.

  • खरीप हंगाम 2025 मध्ये पिकविमा पीक कापणी अहवालावर आधारित दिला जाणार असल्याने आत्ताच केलेला पंचनामा फार महत्त्वाचा आहे.

  • sarkari yojana –  https://sarkariyojana.store/

  • pmfby app – https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&hl=en-US

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आपल्या शेताचं नुकसान त्वरित पंचनाम्यात नोंदवा. हेच पुढे नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळवण्यासाठी मदत करणारं पाऊल ठरेल.

PM Kisan चा हप्ता बंद झाला आहे का?शेतकऱ्यांनी काय करावं जाणून घ्या

PM Kisan चा हप्ता बंद झाला आहे का?शेतकऱ्यांनी काय करावं जाणून घ्या

PM Kisan चा हप्ता बंद झाला आहे का?

नमस्कार मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना परंतु या योजनामध्ये बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना गेला अर्थात विसावा हप्ता क्रेडिट झालेला नाही यापूर्वी सुद्धा काही लाभार्थ्यांचे हप्ते येणं बंद झाले आणि यास्तव अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेले आहेत की नेमका माझा हप्ता आला का नाही हप्ता का येत नाही

आणि याच्याबद्दल वारंवार विचारणा देखील केली जात आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 2021 पासून मोठ्या प्रमाणा बोगस लाभार्थ्याचा प्रकार समोर आलेला होता याच्यासाठी चौकशी लागलेली होती मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी याठिकाणी पकडण्यात येत होते आणि यास्तव केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये काही परसेंट च्या प्रमाणामध्ये भौतिक पडताळणी अर्थात फिजिकल व्हेरिफिकेशन चालू करण्यात आलेल होत पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये 5% भौतिक तपासणी करण्यात आलेली होती.

याच्यानंतर पुन्हा 10 टक्के भौतिक तपासणी करण्यात आली आणि याच्यानंतर जे जे लाभार्थी या ठिकाणी पडताळणीसाठी चौकशीसाठी जे काही स्कुटणी केले जातील अशा लाभार्थ्यांची या ठिकाणी बहुतेक पडताळणी आता फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आलेले आहे.

राज्यामध्ये सुद्धा बरेच सारे असे लाभार्थी आहेत ज्यांची 1 फेब्रुवारी 2019 नंतरची त्यांच्या नावावरती जमीन आलेली आहे किंवा त्यांच्या नावावरून जमीन ही दुसऱ्या लाभार्थ्याच्या नावावरती गेलेली आहे. एक कुटुंब अर्थात पतीपत्नी किंवा 18 वर्षाखालील अविवाहित मूल अशी व्याख्या होते परंतु याच्यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी ज्याच्यामध्ये पती आणि पत्नी ही लाभार्थी आहे

अशा प्रकारचे सुद्धा काही प्रकार दिसून आलेले येत पतीची जमीन पत्नीच्या नावावरती ट्रान्सफर करून त्याच्या नावावरती अर्ज भरणं किंवा एखाद्या लाभार्थ्याच्या मयत मृत्यू झाल्यानंतर त्याची वारसा हक्कान दुसऱ्या लाभार्थ्याच्या नावावरती जमीन जाणं परंतु मृत झालेल्या लाभार्थ्यांच्या नावावर देखील हफ्ते सुरू असणं किंवा बरेच सारे लाभार्थी मयत झालेले आहेत तर त्यांच्या नावावरून जमीन वारसाच्या नावावर ट्रान्सफर झालेली आहे

परंतु त्या मयत व्यक्तीला अद्याप ह्याते येत आहेत अशा अनेक प्रकार या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि यास्त असे जे काही प्रकरण समोर येत आहेत किंवा अशी काही प्रकरण स्क्रुटणी अंतर्गत येत आहेत त्यांना भौतिक पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत अर्थी त्या लाभार्थ्याला आपली स्वतः स्वतःची त्याठिकाणी ओळख पटवायचे लाभार्थ्याला स्वतः त्याठिकाणी हाजर राहायचे आपला सातबारा आठ आता नवीन जर फार्मर आयडी जनरेट केलेला असेल तर फार्मर आयडी अशा प्रकारची काही कागदपत्र त्या ठिकाणी लागतील आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे आपला मोबाईल या ठिकाणी लागणार आहे

अशा प्रकारचे जे काही प्राथमिक बाबी आहेत अशा या प्रायमरी बाबीसह आपल्याला याठिकाणी आपल्या तलाठी कार्यालयामध्ये भेट द्यायचे गावामध्ये आता कृषी मित्र असतील किंवा इतर काही प्रकारामधून हे भौतिक पडताळणीचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज भरवून घेतले जातात त्याठिकाणी लाभार्थ्याचे कागदपत्र घेतले जातात ओळख पटवली जाते आणि याच्यानंतर लाभार्थ्याला पुढे हप्ते दिले जातात

बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याला फार्म सेट लँड सीडिंग नो असा एरर येत होता तर लँड सीडिंग नो सुद्धा हा एक अर्थी या भौतिक पडताळणीचाच भाग आहे ज्या लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी झालेली नव्हती अशा लाभार्थ्याला लँड सीडिंग नो अशा प्रकारचा एरर येत होता आता फार्मर आयडी मुळे तुमची लँड सीडिंग ऑलरेडी झालेली आहे

पीएम किसान सन्मान निधी हप्ता न येण्याची मुख्य कारणं

  • भौतिक पडताळणी (Physical Verification) सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थांबलेले आहेत.

  • फार्म सेट / लँड सीडिंग No Error – जमीन नोंदणी किंवा पडताळणी पूर्ण नसल्यामुळे हप्ता थांबतो.

  • बोगस लाभार्थी प्रकरणं

    • एकाच कुटुंबातून (पती–पत्नी) दोघांनी अर्ज केलेला.

    • मयत झालेल्या लाभार्थ्यांच्या नावावर अजूनही हप्ता येत असणं.

    • जमीन ट्रान्सफर झाल्यानंतरही जुना लाभार्थी चालू असणं.

  • जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतरच्या नावे नोंदवलेली असणं.

  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • https://pmkisan.gov.in/

शेतकऱ्यांनी काय करावं?

✔️ आपल्या गावातील कृषीमित्र, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडे चौकशी करा –

  • गावात आलेल्या भौतिक पडताळणीच्या यादीत आपलं नाव आहे का ते पहा.
    ✔️ नाव असेल तर –

  • आधार कार्ड

  • 7/12 (सातबारा) / 8 अ

  • फार्मर आयडी (जर जनरेट झालेला असेल)

  • मोबाईल नंबर
    घेऊन तलाठी कार्यालयात / कृषी विभागाकडे जाऊन पडताळणी करून घ्या.
    ✔️ नाव नसेल तर – काही प्रक्रिया नाही.
    ✔️ तरीही हप्ता येत नसेल तर –

  • आपल्या तहसील कार्यालयात तक्रार नोंदवा

  • किंवा पीएम किसानच्या ऑनलाईन चॅटबोर्ड / हेल्पलाईन वर तक्रार नोंदवता येते.

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी ₹60 कोटी निधी मंजूर

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी ₹60 कोटी निधी मंजूर

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

नमस्कार मित्रांनो राज्यातील नियमितपणे आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो आज 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने करता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्यातील राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँकाकडून अल्पमुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आपल्या पीक कर्जाची जी काही परतफेड आहे ते 30 जून पर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत अर्थात 60% दरापर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते.

याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अर्थाती शेतकऱ्यांना दिली जाणारी अल्पमुदतीची पीक कर्ज ज्यांना 60 %क्के पर्यंत व्याज दर हे सरकारच्या माध्यमातून सवलत म्हणून दिले जात आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यशासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते.

प्रत्येक वर्षी या योजनेच्या माध्यमातून 3% पर्यंत अर्थात 60% दरापर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते. मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अर्थाती शेतकऱ्यांना दिली जाणारी अल्पमुदतीची पीक कर्ज ज्यांना 60 %क्के पर्यंत व्याज दर हे सरकारच्या माध्यमातून सवलत म्हणून दिले जात आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यशासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते.

प्रत्येक वर्षी या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची 60 टक्के व्याजाची जी रक्कम आहे ती रक्कम साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये क्रेडिट केली जाते आणि यावर्षी सुद्धा अशा पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज दरामध्ये सवलत देण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत 2025-26 या आर्थिक वर्षा करता राज्यशासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केलेली आहे आणि याच्याच पैकी 60 कोटी रुपयाचा निधी आज 12 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे शेतकरी आहेत ते जे विहित मुदतीमध्ये आपल्या पीक कर्जाची परत फेड करतात ते शेतकरी पात्र होतात. याच्यामध्ये थकीत कर्ज असलेले किंवा मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज असलेले शेतकरी या योजने अंतर्गत पात्र होत नाहीत. याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे शेतकरी असतील त्यांनाच ही योजना लागू होते.

बऱ्याच साऱ्या बँकांच्या माध्यमातून जे काही हे व्याज दरामध्ये दिली जाणारी सवलत आहे ती सवलत या ठिकाणी कपात केली जात नाही त्यांच व्याज घेतलं जात नाही परंतु बऱ्याच साऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसूली केली जाते आणि राज्यशासनाच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच व्याज परत दिलं जातं. ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील अशा शेतकऱ्यांना या अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची सवलतीची रक्कम आता ही त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल

महत्त्वपूर्ण असा जीआर आपण maharashtra.gov.in या संखेत स्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला ब्लॉग मध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो आता तुम्ही जर अल्पमुदत पीक

कर्जधारक शेतकरी असाल तुम्ही जर विहित मध्यमध्ये परत फेड केलेली असेल आणि जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये व्याज जर परत दिल जात नसेल तर तुम्ही याची तक्रार उपनिबंधक कार्यालयामध्ये करू शकता त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या कार्यालयामध्ये दिली जाईल तर अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट होता ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद

पात्रता निकष

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:
अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असणे आवश्यक
✔ कर्जाची परतफेड 30 जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक
❌ थकीत कर्जधारक पात्र नाहीत
❌ मध्यम किंवा दीर्घमुदत कर्ज घेतलेले शेतकरी पात्र नाहीत

सवलत मिळण्याची प्रक्रिया

  • काही बँका व्याज सवलत थेट बिलात कपात करतात.

  • काही बँका पूर्ण व्याज वसूल करून शासनाकडून मिळणारी सवलत नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात.

  • साधारणपणे सवलतीची रक्कम सप्टेंबर महिन्यात खात्यात जमा होते.

तक्रार प्रक्रिया

जर आपण पात्र असूनही व्याज सवलतीची रक्कम मिळाली नसेल तर:

  1. उपनिबंधक कार्यालय येथे तक्रार नोंदवा

  2. संबंधित कागदपत्रे (कर्ज खाते पासबुक, परतफेड पुरावा) सोबत द्या

  3. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – maharashtra.gov.in

  4. sarkari yojana – https://sarkariyojana.store/

2025-26 आर्थिक वर्षासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • एकूण तरतूद: ₹100 कोटी

  • पहिला टप्पा निधी मंजुरी: ₹60 कोटी (12 ऑगस्ट 2025)

  • सवलत दर: एकूण 7% पर्यंत (राज्य + केंद्र)

  • लागू कालावधी: अल्पमुदत पीक कर्ज (3 लाखांपर्यंत)

निष्कर्ष:

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना आहे. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होतो. 2025 मध्ये शासनाने पुन्हा एकदा निधी मंजूर केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात व्याज परतावा जमा होणार आहे.